Monday, March 22, 2010

२३ मार्च १९३१ !!!

२३ मार्च १९३१ रोजी भारतमातेसाठी आपल्या जीवाचं हसत हसत बलिदान देणार्‍या निधड्या छातीच्या तीन तडफदार वाघांना सहस्त्रकोटी प्रणाम !!


जय हिंद ! वंदे मातरम ! भारतमाता की जय !

23 comments:

  1. हेरंब, thanks ...............नाहीतर लक्षातही आले नसते :( ....किती कृतघ्न झालोय आपण

    ReplyDelete
  2. शेखर, ब्लॉगवर स्वागत. अगदी खरंय !! किंबहुना कुठल्याही वर्तमानपत्रानेही साधी एक ओळीचीही श्रद्धांजली वाहिलेली (मला तरी) दिसली नाही. :(

    ReplyDelete
  3. माझाही प्रणाम आणि श्रद्धांजली.

    ReplyDelete
  4. आनंद, या आणि इतर अनेक अनाम वीरांमुळे आपला जन्म स्वतंत्र भारतात झाला. नाहीतर गुलामगिरीचं जोखड मानेवरून कधी उठलंही असतं की नाही कोण जाणे !!!

    ReplyDelete
  5. शेखर असे कसे लक्ष्यात राहिले नसते ??? हे दिवस विसरून चालणार नाही. शहीद भगतसिंग.. सुखदेव आणि राजगुरु यांना शतश: प्रणाम...

    शहीदों की चितायों पे ... लगेंगे हर बरस मेले ... !
    वतन पर मिटने वालों का ... बाकी यही निशां होगा ... !

    ReplyDelete
  6. या तीन वीरांना आणि खरं तर अनेक अनाम वीर ज्यांच्या बलिदानांचे दिवस इतिहासात नोंदले गेले नसतील त्यांना सलाम...

    ReplyDelete
  7. मायावतीला करोडोचा हार घातला जातो पण देशासाठी बलिदान करणारे क्रांतीकारक आजही उपेक्षीत आहे ह्या गोष्टीची मनात सल आहे. या तिन्ही क्रांतीविराना सलाम!!!! जयहिंद!!!

    ReplyDelete
  8. ह्या क्रांतीविरांना भावपूर्ण श्रद्धांजली... वंदे मातरम...!! जय हिंद..!!! भारत माता कि जय.....!!!

    ReplyDelete
  9. तीनही वीरांना विनम्र अभिवादन!
    वंदे मातरम...!!

    ReplyDelete
  10. तीनही वीरांना विनम्र अभिवादन!
    वंदे मातरम...!!

    ReplyDelete
  11. भारतमातेसाठी आपल्या जीवाचं हसत हसत बलिदान देणार्‍या सगळ्याच वीरांना कोटी कोटी प्रणाम !!वंदे मातरम!!!

    ReplyDelete
  12. रोहन, अपर्णा, मनमौजी, सागर, सोनाली, गंगाधरजी, भाग्यश्री ताई, तुम्हा सर्वांबरोबर माझाही पुन्हा एकदा प्रणाम. य तीन आणि इतर असंख्य अनाम वीरांना. वंदे मातरम !!

    मनमौजी, पुढची पोस्ट त्यावरच आहे. वेळ मिळत नाहीये. :(

    ReplyDelete
  13. vande matram
    are tujha pratyek lekh vachayacha aahe
    sadhya velach milat nahi aahe
    6 may nanatar nakki vachin
    mala gtalk var add kar na

    ReplyDelete
  14. काही हरकत नाही. परीक्षा संपली/वेळ मिळाला की सावकाश वाच. gtalk वर add केलंय तुला.

    ReplyDelete
  15. Hi … chala konala tari athwan hote … mahit aahe mala hya tighancha kadhi wisar padat nahi aani padnar hi nahi .. karan hyach diwashi maza waddiwas asato.. waeet watat kadhi kadhi pan tyapekshahi abhiman watato..

    ReplyDelete
  16. लीना, या दिवसाचा विसर पडणं म्हणजे स्वतःशीच कृतघ्नता केल्यासारखं होईल.

    तुला गत-वाढदिवसाच्या शुभेच्छा.. (आपला बिलेटेड ग :-) ) ..

    आणि सगळेजण सर्रास चुकीच्या ठिकाणी वापरतात तो 'गर्व' हा शब्द न वापरता योग्य असा 'अभिमान' शब्द वापरलास हे बघून खूप बरं वाटलं.

    ReplyDelete
  17. अनामवीरा जिथे जाहाला तुझा जीवनांत,
    स्तंभ तिथे ना कुणी लावला पेटली ना वात.

    वंदे मातरम...!!!

    आज संसद भवनात बॉम्ब फोडायची खरी गरज आहे. देशाचे खरे शत्रू आज तिथे बसतात पण खरे क्रांतीकारी स्वातंत्र्य मिळावण्यापाई शहीद झाले आणि स्वकियांबरोबर लढायला उरले ते सगळे xxx

    ReplyDelete
  18. शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांना विनम्र अभिवादन !!

    ReplyDelete
  19. भारतमातेसाठी आपल्या जीवाचं हसत हसत बलिदान देणार्‍या सगळ्याच वीरांना कोटी कोटी प्रणाम !!वंदे मातरम!!!

    हेरंबा आभार रे ही पोस्ट टाकल्याबद्दल....

    ReplyDelete
  20. धन्यवाद सिद्धार्थ आणि सुहास.

    >> आज संसद भवनात बॉम्ब फोडायची खरी गरज आहे.

    अगदी अगदी !! साली सगळी घाण जाईल एकदाची !

    ReplyDelete
  21. तन्वी आभार. अग ही नवीन पोस्ट नाहीये. गेल्या वर्षीचीच आहे. फक्त पुन्हा बझ केली.

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...