tag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post8908099997693541244..comments2024-01-12T11:44:59.609-05:00Comments on वटवट सत्यवान !!: दृष्टीआड .... !!हेरंबhttp://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comBlogger83125tag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-39601431367990494952012-12-03T16:55:38.508-05:002012-12-03T16:55:38.508-05:00धन्यवाद पुष्कर. अशा लोकांकडे विशेष लक्ष द्यायची आव...धन्यवाद पुष्कर. अशा लोकांकडे विशेष लक्ष द्यायची आवश्यकता नाही. समाजाला लागलेली कीड आहे ही !!<br /><br />ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा !हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-79762410827987967072012-10-17T01:15:23.127-04:002012-10-17T01:15:23.127-04:00खूपच उशिरा प्रतिक्रिया देतोय. पण आजच हि पोस्त पाहण...खूपच उशिरा प्रतिक्रिया देतोय. पण आजच हि पोस्त पाहण्यात आली. उत्तम आणि समर्पक लिहिलंय. <br /><br />अरे शिवाजी महाराजांच्या वाघ्याला ह्यांनी सोडलं नाही तर दादोजी तर अखंड माणूस होते. कुठे तो महाराजांच्या चितेत उडी टाकणारा वाघ्या आणि कुठे हि घाणेरडी, रस्त्यावरची साहेबांच्या आदेशावर शेपूट हलवणारी कुत्री! <br /><br />परखड शब्दांत सांगायचं झालं तर ह्या लोकांची "किळस" वाटते. कुठे अक्कल गहाण Pushkar Kulkarnihttps://www.blogger.com/profile/00446445307975196887noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-85223210657278272332011-07-14T16:30:14.382-04:002011-07-14T16:30:14.382-04:00विजय, अरे काही होणार नाही रे.. साहेन सुखात जगला आण...विजय, अरे काही होणार नाही रे.. साहेन सुखात जगला आणि सुखाने मरणार. आपण काहीही वाकडं करू शकत नाही त्याचं !! :((हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-39788046916347926932011-07-14T16:29:25.282-04:002011-07-14T16:29:25.282-04:00अँड संकेत इज बॅक वुईथ बँग.. पुन्हा तुझ्या प्रतिक्र...अँड संकेत इज बॅक वुईथ बँग.. पुन्हा तुझ्या प्रतिक्रियांच्या मेल्सनी माझा मेलबॉक्स भरून गेलाय :) असो..<br /><br />चालायचंच रे.. अहि परिस्थिती येऊ नये म्हणून शक्य ते प्रयत्न करत राहणं एवढंच आपल्या हाती !!हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-42837311132255590712011-07-11T09:27:29.119-04:002011-07-11T09:27:29.119-04:00न्युटनचा तिसरा नियम कधीतरी लागु होइल आणि साहेबांची...न्युटनचा तिसरा नियम कधीतरी लागु होइल आणि साहेबांची पळता भुई थोडी होईल अशी आशा आहे.Vijay Deshmukhhttps://www.blogger.com/profile/12549019736795933159noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-67123963084186211012011-07-09T07:54:40.203-04:002011-07-09T07:54:40.203-04:00सालं आजकाल बहुजन म्हणून जन्मास न येणं म्हणजे एक मो...सालं आजकाल बहुजन म्हणून जन्मास न येणं म्हणजे एक मोठं पाप आहे. पूर्वी (आणि बर्याच ठिकाणी आत्ताही) अशी प्रथा होती की, मुलगी झाली की तिला मारून टाकायचं. मुलगी झाली की बापाला तिच्या लग्नासाठी होणारा खर्च, द्यावा लागणारा हुंडा, लग्न जमवण्यासाठी झिजवावे लागणारे लोकांचे उंबरठे या गोष्टी आठवायच्या आणि मग मुलीचा जन्मल्याक्षणीच जीव घेतला जायचा. ब्राह्मणद्वेषाची विषवल्ली सध्या एवढ्या वेगाने फोफावतेय की संकेत आपटेhttps://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-11718553203753241662011-03-28T12:38:52.286-04:002011-03-28T12:38:52.286-04:00हेमंत, प्रतिक्रियेबद्दल आभार. खरंय या वादापेक्षा स...हेमंत, प्रतिक्रियेबद्दल आभार. खरंय या वादापेक्षा सध्या तरी राज्याच्या, देशाच्या प्रगतीकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे.. पण लोकांना या असल्या निरर्थक वादांमध्ये गुंतवून ठेवून सत्ताधारी/राजकारणी अब्जावधी रुपयांच्या घोटाळ्यांचं प्लानिंग करताहेत एवढंच सांगायचा प्रयत्न होता माझा. असो..<br /><br />प्रतिक्रियेबद्दल आभार आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा.हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-27799758832661149582011-03-25T08:34:42.123-04:002011-03-25T08:34:42.123-04:00लेख उत्तम झालाय! आणि मी सर्वांच्या प्रतिक्रियाही व...लेख उत्तम झालाय! आणि मी सर्वांच्या प्रतिक्रियाही वाचून काढल्या आहेत. तुझ्या लिखाणाबद्दल तर शंकाच नाही. तू उत्तम लेखक आहेस. छत्रपती शिवाजी महाराज आणि दादोजी कोंडदेव यांच्या संबंध होता की नव्हता. ते गुरु होते की शिपाई चर्चा होतात आणि वाद मला तरी सध्याच्या घटकेला योग्य वाटत नाही. मुळात आपल्या राज्यकर्त्यांना राज्याचा विकास करण्यात रस आहे की वाद वाढवून राज्याचे नुकसान करण्यात हेच कळेनासे झाले आहे. Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-14716219394635634182011-03-20T07:38:25.758-04:002011-03-20T07:38:25.758-04:00>>ब्रिगेडचा इतिहासाबद्दलचा खोटारडेपणा! नेमका...>>ब्रिगेडचा इतिहासाबद्दलचा खोटारडेपणा! नेमका प्रहार करण्य़ाची गरज आहे. <br /><br />अनामिक, तुमचं म्हणणं बरोबर आहे. परंतु हा लेख एका वेगळ्या शैलीत लिहिलेला आहे. बी-ग्रेड इतिहासाबद्दलचा खोटारडेपणा वगैरे यावर माहितीपूर्ण लेख लिहिणे हा उद्देश नाहीच. ते खोटारडे आहेतच या गृहितकावर तो आधारित आहे. आणि त्यांच्या या खोटारडेपणामुळे (आणि आपल्या निष्क्रियतेमुळे) पुढच्या पिढीला किती भयानक गोष्टींना हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-23524793226060215332011-03-10T06:52:28.716-05:002011-03-10T06:52:28.716-05:00आपली भाषा मनोवेधक आहे. पण त्याला काही गोष्टींची जो...आपली भाषा मनोवेधक आहे. पण त्याला काही गोष्टींची जोड देणे आवश्यक आहे. उदा. ब्रिगेडचा इतिहासाबद्दलचा खोटारडेपणा! नेमका प्रहार करण्य़ाची गरज आहे. <br /><br />नुकताच मी प्रा. हरी नरकेंचा लोकप्रभामधील लेख वाचला. त्यात नेमके प्रहार आहेत. १४ भटांमध्ये कोणत्या जातींचे किती? कितीजण जिवंत? तसेच लाल महालातील शिल्प बसवल्यावर जेम्स लेन भारतात आलाच नाही मग शिल्प बघुन त्याला प्रेरणा कशी मिळणार?<br /><br />दुसरे Anonymoushttp://(optional)noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-87567589189589795252011-02-19T15:09:53.704-05:002011-02-19T15:09:53.704-05:00विक्रांत !! अरेरे.. हे असले शिक्षक आपल्या इथे आहेत...विक्रांत !! अरेरे.. हे असले शिक्षक आपल्या इथे आहेत यावर विश्वासच बसत नाही !! पुढची पिढी घडवण्याऐवजी बिघडवण्याचंच काम करतायत हे लोक :(<br /><br />खरंय, बिग्रेडी पशूंना आपण असलं काही करू देणार नाही हे नक्कीच. निदान प्रयत्न तरी तसाच असेल. पण सांगता येत नाही कारण बिग्रेडी लोकांना राजकारण्यांचा वरदहस्त जोरदार आहे :(हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-78407532479895625532011-02-17T11:38:48.968-05:002011-02-17T11:38:48.968-05:00या काळातील कटु सत्य...
मी तर असे शिक्षक पाहिलेत...या काळातील कटु सत्य... <br /> मी तर असे शिक्षक पाहिलेत जे पहिल्या बाजीरावांबद्दल चांगलं तर काही सांगणार नाहीतच पण मस्तानीचा कुत्सित आणि हेतुपुरस्सर उल्लेख केल्याशिवायही राहणार नाहीत... <br /> सावरकरांना देशद्रोही आणि stuntबाज सिद्ध करणारे शिक्षकही अनुभवलेत...<br /> काहीनाही तर ब्राह्मण उपजातींमध्ये कधीकाळी घडलेली भांडणे ब्राह्मण विद्यार्थ्यांसमोर उकरून काढून वाद निर्माण करू पाहणारे शिक्षक विक्रांत पांडे (विप्र)noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-91483555812886312962011-01-26T12:50:47.100-05:002011-01-26T12:50:47.100-05:00खरंय रे.. एवढी सोपी गोष्ट आपल्याला कळते आणि त्यांन...खरंय रे.. एवढी सोपी गोष्ट आपल्याला कळते आणि त्यांना कळू नये? काही लोकं हे संपवू इच्छित नाहीच हेच खरं !हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-28566207266933042922011-01-25T11:26:21.392-05:002011-01-25T11:26:21.392-05:00एक साधी गोष्ट आहे.. पुर्वी जरी काही चूका झाल्या अस...एक साधी गोष्ट आहे.. पुर्वी जरी काही चूका झाल्या असतील तर आता त्या उगाळण्यात काही अर्थ आहे का?<br />असो.. हा विषय न संपणारा आहे (किंबहूना संपवू इच्छीत नाहीत) :(आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-630427361560463302011-01-17T14:21:59.464-05:002011-01-17T14:21:59.464-05:00अनामिका, धन्यवाद.. वाचला तो लेख. अतिशय योग्य लिहिल...अनामिका, धन्यवाद.. वाचला तो लेख. अतिशय योग्य लिहिला आहे.. या पवाराने ना खरंच वाट लावली आहे देशाची. आणि या असल्या माणसाला त्याची पिलावळ 'जाणता राजा' म्हणून महाराजांचा केवढा मोठा अपमान करते आहे हे त्यांचं त्यांना तरी कळतं आहे का?? <br /><br />मागे एकदा गोध्रा दंगलींच्या पार्श्वभूमीवर विजय तेंडूलकर म्हणाले होते की मला एखाद्या माणसाला गोळी घालायची परवानगी मिळाली तर मी नरेंद्र मोदींना गोळी हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-53651081513414215812011-01-16T01:53:05.360-05:002011-01-16T01:53:05.360-05:00http://kaustubhfrmamb.blogspot.com/2011/01/blog-po...http://kaustubhfrmamb.blogspot.com/2011/01/blog-post.html<br />हेरंब! <br />सदरचा लेख पण नक्की वाच.....या पवार कंपनी आणि त्याच्या पित्त्यांनी अक्षरश: वात आणलाय्...महाराष्ट्रातल सामाजिक वातावरण कधी नव्हे तितक गढूळ झालय या नालायकांमुळे.जीवाची फार तगमग होते हे सगळ बघुन...आपण हे असल स्वार्थासाठी घाणेरड राजकारण करताना आपण समाजमनावर आघात करतोय ,पुढच्या पिढी साठी प्रशस्त मार्ग न आखता खड्डे खणतोय याचा अनामिका!!https://www.blogger.com/profile/08110845543061331947noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-63981052639287606432011-01-10T21:29:46.477-05:002011-01-10T21:29:46.477-05:00धन्यवाद योगेश.. हे खेडकर, मेटे सारखे गोटे साहेबाच्...धन्यवाद योगेश.. हे खेडकर, मेटे सारखे गोटे साहेबाच्या कृपेने फारच उडतायत.. आणि साहेब तर असला नीच माणूस की जातीपातीत भांडणं लावून रोज नवे घोटाळे करतोय.<br /><br />अहो आणि साहेबाकडे एवढा पैसा कुठून आला वगैरे प्रश्न या असल्या शोधकांना पडण्याएवढी बुद्धीची झेप नाहीये हो त्यांच्या... डोळ्याला झापडं लावलेले किडे आहेत ते !!<br /><br />असो. प्रतिक्रियेबद्दल आभार आणि ब्लॉगवर स्वागत !! अशीच भेट देत राहा..हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-86149439498091855662011-01-10T05:29:54.831-05:002011-01-10T05:29:54.831-05:00राव तुमचा ब्लॉग अतिशय अप्रतिम आहे. आणि लेख तर झकास...राव तुमचा ब्लॉग अतिशय अप्रतिम आहे. आणि लेख तर झकासच....<br />आणि कुणाच्याही धमक्यांना भिक न घालता लिखाण चालू ठेव. भुंकणारी कुत्री कधीही चावत नसतात. हातात सत्ता असली की ती कशीही उपभोगली तरीही चालते असा साहेब म्हणतो. या मूर्ख लोकांना हे समजत नाहीये की सायबाने यांना झुंजवून स्वताचा किती फायदा करून घेतलाय ते, बाकी विनायक मेटे किवा इतर मंडळी ही सायबाच्या पटावरची प्यादी आहेत, साहेब ह्यांना वापरून फेकूनUnknownhttps://www.blogger.com/profile/12012088974927116992noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-47032825638137323962011-01-07T23:30:31.268-05:002011-01-07T23:30:31.268-05:00देवेन, अरे मला लिहितानाही खूप त्रास झाला. आत्ताच य...देवेन, अरे मला लिहितानाही खूप त्रास झाला. आत्ताच या सडक्या डोक्यांना आवरलं नाही तर भविष्यात हे असं घडण्याची खूप जास्त शक्यता आहे..हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-7995092902638131792011-01-07T12:02:18.668-05:002011-01-07T12:02:18.668-05:00खरच काय चालला आहे रे हेरंबा...खूप संताप येतोय रे ह...खरच काय चालला आहे रे हेरंबा...खूप संताप येतोय रे ह्यां बातम्या वाचून..पोस्ट वाचतांनाच किती त्रास होत होता पण हे लोक भविष्यात ते करायलाही मागेपुढे पाहणार नाही ...कसलं हे राजकारण ..शी...Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-82862817724733957102011-01-04T17:25:46.791-05:002011-01-04T17:25:46.791-05:00स्मिता, अग हे सरळ सरळ शरद पवारचं कारस्थान आहे. बी ...स्मिता, अग हे सरळ सरळ शरद पवारचं कारस्थान आहे. बी ग्रेडची लोकं येता जाता ब्राह्मणांना, भाजप/सेनेला आणि मुख्य म्हणजे कॉंग्रेसला शिव्या घालत असतात त्यावरूनच कळतं ! सगळा पवारचा खोटेपणा आहे हा !!<br /><br />अग त्या ब्लॉगवर यापेक्षाही अजून हास्यास्पद आणि तितकीच भयावह मुक्ताफळं उधळलेली आहेत. या लोकांचं म्हणजे असं असतं की आधीच तात्पर्य काढून टाकायचं आणि मग ते तात्पर्य सिद्ध करण्यासाठी इतिहासातली हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-37506138424785896582011-01-04T05:54:10.990-05:002011-01-04T05:54:10.990-05:00sagaLa solid rajkiya pathimba asatana suddha he lo...sagaLa solid rajkiya pathimba asatana suddha he lok asa kahee salsud aav anataat kee amhee kitee bharadale jatoy! amachyavar kevadhe anyay kartayat bramhan!! chorachya ultya bomba!<br /><br />anee tya blog var jaun te putala halavaNyacha karaN jar vachaas tar hasava kee yanchya mahan budhheemattechee keev karavee he kalenasa hota. mhane: KuNee apalya gharat gurucha aNee aaicha photo ekatra lavel Smitanoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-21625697994878893322011-01-03T12:41:38.352-05:002011-01-03T12:41:38.352-05:00सागर, तुझी आधीची कमेंट दिसते आहे की.. उत्तरही दिलं...सागर, तुझी आधीची कमेंट दिसते आहे की.. उत्तरही दिलंय मी.. अजून एखादी कमेंट होती का?<br /><br />अरे तो राजगिरया अतीच करायला लागला होता त्यामुळे उडवली. पण तुझा मुद्दा पटला.. निदान लोकांना त्याची लायकी कळण्यासाठी तरी त्याच्या कमेंट्स तशाच ठेवेन यापुढे..हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-38478181780568038852011-01-03T12:39:02.847-05:002011-01-03T12:39:02.847-05:00सुहास, मॉडरेशन नको.. मॉडरेशन प्रकार मला आवडत नाही....सुहास, मॉडरेशन नको.. मॉडरेशन प्रकार मला आवडत नाही.. मी बघतो या लोकांना... अगदीच अति झालं तर कमेंट्स उडवीन त्या राजगिरेच्या उडवल्या तशा..हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-64362369227640802272011-01-03T12:32:18.199-05:002011-01-03T12:32:18.199-05:00अरे मी आधी एक कॉमेंट दिली होती ती कुठे गेली?
हेरं...अरे मी आधी एक कॉमेंट दिली होती ती कुठे गेली?<br /> हेरंब हा तुझा ब्लॉग आहे. सर्व अधिकार तुला आहेत<br />पण त्या राजीगिरी च्या कॉमेंट डिलीट करू नकोस .<br />लोकांना लायकी कळू देत त्यांची .सागरhttps://www.blogger.com/profile/00427675225502193013noreply@blogger.com